कुत्र्याने लचके तोडलेल्या काळवीटाचे वाचवले प्राण.!*
गेवराई प्रतिनिधी – शहरातील पाटील नगर भागात मध्यवस्तीत काळविट जखमी आवस्थेत पडुन कुत्रे लचके तोडत आसतांना नागरीकानी पाहिले कुत्र्याच्या तावडीतुन काळविटाची सुटका करुण त्यावर उपचार करुण जिवदान दिले आहे येथील…
गुणिजनांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांच्यामध्ये पुन्हां उभारी घेण्याची ऊर्जा निर्माण होते:-राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई पंचक्रोशी ही गुणवंतांची खान आहे .गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यावर त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष व नगराध्यक्ष…
बीड जिल्हा रुग्णालयात गर्भाशयावरील मोठी शस्त्रक्रिया यशस्वी .शस्त्रक्रिया करून काढला तीन किलोचा गोळा
बीड प्रतिनिधी- बीड जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर सुरेश साबळे यांनी शस्त्रक्रिया विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देण्याचा काम करत आहेत दिनांक 14/03/2022…
राजकिय उदासिनतेमुळेच शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या – प्रा.डॉ.शैलजा बरूरे .अंबाजोगाईत झाला किसानपुत्रांचा मेळावा .शेतकरी सहवेदना पदयात्रेचा शानदार समारोप; ठिकठिकाणी पदयात्रेचे जंगी स्वागत
अंबाजोगाई – शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांना मानवनिर्मित व्यवस्था हीच कारणीभूत आहे. राजकिय उदासिनतेमुळे व जाचक कायद्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आपले भविष्य अंधकारमय दिसू लागल्याने आत्महत्यांमध्ये वाढ होवू लागली आहे.…
सोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट …
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच…
अवेळी पाऊस, गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले
नाशिक (प्रतिनिधी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले असून हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातच गेल्या पाच दिवसात झालेला बेमोसमी पाऊस…
देशभरात होळी व धुळवड उत्साहात
देशभरासह मुंबईतील रस्त्यांवर, गल्लोगल्ली होळीची विधिवत पूजा करुन होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘होळी’ हा हिंदूंचा पारंपरिक सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. मुंबईसह देशभरात नागरीकांनी…
“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन
आपचे नेते भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासाच्या दृष्टीने मोठे काम होईल, अशी आशा येथील जनतेला आहे. मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेताच भगवंत मान यांनी काही लोकप्रिय निर्णयदेखील घेतले…