अन्नसुरक्षा कायद्दा अंतर्ग अन्नधान्य पुरवठाकरण्यासाठी खुल्या बाजारातून खरेदी करणार अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती आ.नमिता मुंदडा यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु
अंबाजोगाई (प्रतिनिधी)– आत्महत्यांग्रस्त व अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत सुरु करण्यात आलेल्या अल्पदरातील धान्य पुरवठा परत सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते अन्नधान्य खुल्या बाजारात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून सदरील प्रक्रिया…